शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आठ दिवसांनंतर साताऱ्याची बाजारपेठ बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:16 IST

शेत-शिवारातील कामेही उघडीप दिल्याने सुुरु

आॅनलाईन लोकमत(जि. सातारा), दि. २२ : गेल्या आठ दिवसांपासून सातारा शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी (दि. २१) मात्र, हा जोर काही प्रमाणात ओसरला. अधून-मधून कडक ऊन पडल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठत बहरून गेली. ग्रामीण भागात शेत-शिवारातील कामेही पावसाने उघडीप दिल्याने सुुरु झाली आहेत.माण, खटाव व फलटण तालुका वगळता गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ होत आहे. पावसामुळे सातारा शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याने बाजारपेठ व भाजीमंडई ओस पडली होती.

शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर ओसरल्याने व अधून-मधून ऊन पडू लागल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरेदीसाठी बाजारपेठेत हजेरी लावली. आठ दिवसांनंतर बाजारपेठ ग्राहकांनी बहरून गेली. राजवाडा, महात्मा फुले, पोवई नाका भाजीमंडईत सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी पहावयास मिळाली.