शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा ...

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. तर अनेकजण गंभीर जखमी होत असतात. राज्य सरकार राज्यातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सर्व रस्ते दुर्घटनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोक पादचारी व दुचाकीस्वार अशा असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांपैकी असल्याचे आढळून येते. शिवाय क्रॅश डेटा विश्लेषणावरून असे दिसून येते की, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास चौकांच्या ठिकाणी अनेक प्राणघातक अपघात होत आहेत. याचे मुख्य कारण त्याठिकाणी असलेली अपुरी प्रकाश व्यवस्था ही होय. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चौक परिसरात योग्य प्रकाश ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्यावेळी अंधार असेल तेव्हा हायमास्ट दिवे लावण्यात यावेत. तसेच वीज शुल्क आणि नियमित देखभाल दुरुस्तीची देखील तरतूद करून असे हायमास्ट पोल स्थापित करणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायती व छोट्या नगरपरिषद ह्या अशा सुविधा बसविण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आर्थिक सुस्थितीत नाहीत. तर वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. याशिवाय एनएचएआयला त्यानुसार काम पार पाडण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.