शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा ...

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. तर अनेकजण गंभीर जखमी होत असतात. राज्य सरकार राज्यातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सर्व रस्ते दुर्घटनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोक पादचारी व दुचाकीस्वार अशा असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांपैकी असल्याचे आढळून येते. शिवाय क्रॅश डेटा विश्लेषणावरून असे दिसून येते की, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास चौकांच्या ठिकाणी अनेक प्राणघातक अपघात होत आहेत. याचे मुख्य कारण त्याठिकाणी असलेली अपुरी प्रकाश व्यवस्था ही होय. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चौक परिसरात योग्य प्रकाश ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्यावेळी अंधार असेल तेव्हा हायमास्ट दिवे लावण्यात यावेत. तसेच वीज शुल्क आणि नियमित देखभाल दुरुस्तीची देखील तरतूद करून असे हायमास्ट पोल स्थापित करणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायती व छोट्या नगरपरिषद ह्या अशा सुविधा बसविण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आर्थिक सुस्थितीत नाहीत. तर वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. याशिवाय एनएचएआयला त्यानुसार काम पार पाडण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.