शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:48 IST

कोरोनामुळे गेल्यावर्षीच्या बजेटमधील केवळ ३५ टक्के रक्कम खर्च करण्यास राज्य सरकारने सांगितले होते. उर्वरित रक्कम आरोग्य उपचारासाठी आपत्कालीन ...

कोरोनामुळे गेल्यावर्षीच्या बजेटमधील केवळ ३५ टक्के रक्कम खर्च करण्यास राज्य सरकारने सांगितले होते. उर्वरित रक्कम आरोग्य उपचारासाठी आपत्कालीन म्हणून राखीव ठेवण्यास सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा बराच निधी अखर्चित राहिला होता. आता कोरोना संपल्यामुळे सरकारने निधी खर्च करण्यास परवानगी दिली आहे. हा निधी महिन्यात खर्चाचे खातेप्रमुखांसमोर मोठे आव्हान आहे. शिल्लक स्वीय निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेत धावपळ उडाली आहे. सर्वच विभागातील कामांचे मंजूर प्रस्ताव मार्गी लावले जात आहेत. शाळा खोल्या दुरूस्तीसाठी आठ कोटी, नवीन शाळा बांधकामासाठी १९ कोटी ६८ लाख मंजूर केले आहेत. ग्रामीण मार्गासाठी ३० कोटी, इतर जिल्हा मार्गांना २३ कोटी मंजूर आहेत. समाजकल्याण, आरोग्य खात्यालाही निधी दिला जात आहे.

दरम्यान, हस्तांतरण व अभिकरण योजनेचा निधी काहीच प्रमाणात शिल्लक आहे. तोही खर्च करण्याचे नियोजन केले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे शिल्लक राहणारा परत जाण्याची शक्यता असलेला निधी जिल्हा परिषदेला मिळावा, यासाठी पदाधिकारी व अधिकार्‍यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी अधिकार्‍यांचा पाठपुरावा सुरू आहे. काही कोटी रुपये मिळणार असल्याने जिल्हा परिषदेचे २६४ कोटी असणारे अंदाजपत्रक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.