शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

युवा संघर्ष संदेश जथ्याचे सांगलीत स्वागत

By admin | Updated: October 6, 2015 00:34 IST

कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारख्या थोर समाजसेवकांना गमावण्याची वेळ पुरोगामी समाजावर आली आहे. त्यामुळे आधुनिक काळाकडे जाण्यापासून रोखणाऱ्या प्रवृत्तींची समाजाला ओळख होण्यासाठी युवा संघर्ष संदेश जथ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रीती शेखर यांनी सोमवारी सांगितले. या संदेश जथ्याचे सांगलीत जोरदार स्वागत करण्यात आले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्यावतीने कोल्हापूर येथून निघालेल्या संदेश जथ्याचे सांगलीत आगमन झाले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या जथ्याचे स्वागत करण्यात आले. अवैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी व जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी समाजातील काही प्रवृत्तींकडून समाजात बदल घडवणाऱ्या समाजसेवकांवर हल्ले होत आहेत. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र ही राज्याची ओळख कायम राहावी, हा या जथ्याचा मुख्य उद्देश आहे. हा संदेश जथा १६ जिल्ह्यांचा दौरा करणार असून ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फेडरेशनच्या राज्य अधिवेशनात सामील होणार आहे. यावेळी रत्नाकर नांगरे, डॉ. प्रदीप पाटील, गौतमीपुत्र कांबळे, बिराज साळुंखे, विशाल साळुंखे, उमेश देशमुख, सरनाथ कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कवठेमहांकाळमध्येही स्वागत-कवठेमहांकाळ : युवा संघर्ष जथ्याचे कवठेमहांकाळ येथे विविध पुरोगामी संघटनांच्या तसेच राजर्षी शाहू विचार मंचच्यावतीने स्वागत करण्यात आले. संस्थापक प्रा. दादासाहेब ढेरे, कॉम्रेड नामदेवराव करगणे यांनी स्वागत केले. यावेळी प्रीती शेखर, सुभाष कोळी, दिलीप शुक्ला, उमेश देशमुख आदी होते.