शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सांगली जिल्ह्यात पर्यटन स्थळांचा विकास होणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:11 IST

सांगली : जिल्ह्याच्या एका टोकाला सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, मध्यभागी समृद्ध कृष्णा-वारणा नदीकाठ, तर दुसऱ्या टोकाला धार्मिक स्थळे, स्मारके, ...

सांगली : जिल्ह्याच्या एका टोकाला सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, मध्यभागी समृद्ध कृष्णा-वारणा नदीकाठ, तर दुसऱ्या टोकाला धार्मिक स्थळे, स्मारके, ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे, अशा विविधतेने नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे; पण राजकीय उदासीनतेमुळे पर्यटन विकासाची चाके फिरू शकलेली नाहीत.चांदोली, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, प्रचितगड, वाळवा तालुक्यातील रामलिंग बेट, सांगलीतील गणेश मंदिर, कृष्णा घाट, मिरजेतील मीरासाहेब दर्गा, दंडोबा अभयारण्य, हरिपूरचा कृष्णा-वारणा संगम, औदुंबरचे दत्त मंदिर, अशी पर्यटन स्थळांची यादी बरीच लांबलचक आहे. वसंतदादा ते गदिमांपर्यंत अनेकांची स्मारकस्थळेही जिल्ह्यात उभारली गेली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक स्थळांचा विकासही करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, झोळंबीचे पठार, कृष्णा-वारणा नद्यांचा संगम, औदुंबरचे दत्त मंदिर आणि डोह, नाट्यपंढरी सांगली, मिरजेचे तंतुवाद्य, कृषी पर्यटन अशा मुद्द्यांना प्रकाशात आणण्याची गरज आहे.