शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांचे पाणी बंद होणार

By admin | Updated: July 16, 2015 00:08 IST

तानंग नळ योजना अडचणीत : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मिरज : तानंगसह सात गावांची नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी, अन्यथा ही पाणी योजना ३ आॅगस्टपासून बंद करण्याचा फतवा जीवन प्राधिकरण विभागाने काढला आहे. हा निर्णय रद्द करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा मिरजेतील जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुभाष खोत यांनी दिला आहे. तानंग प्रादेशिक योजनेत सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह ७ गावांचा समावेश आहे. सुमारे एक कोटीचा तोटा असल्याने ही योजनाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावळी, कानडवाडी, तानंगच्या विहिरी, कूपनलिकांचे पाणी खराब झाले आहे. पिण्याच्या पाण्याची अशी गंभीर परिस्थिती असताना, नळपाणी योजना बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडे ही योजना हस्तांतरित करून जबाबदारी टाळण्याचा प्रकार होत आहे. जीवन प्राधिकरण विभागानेच योजना चालवून थकित रक्कम माफ करावी. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. योजनेचे पाणी बंद करून जखमेवर मीठ चोळण्याऐवजी पाणी योजना हस्तांतरणाची प्रक्रिया थांबवावी. पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ३१ जुलैपासून मिरजेतील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर विविध गावांतील पदाधिकाऱ्यांसह आंदोलन करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)तीन आॅगस्टची डेडलाईनतानंग, सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह सात गावांच्या प्रादेशिक नळ योजनेची एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी तीन आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत थकबाकी जमा न झाल्यास योजनाच बंद करण्याचा फतवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पळापळ करावी लागणार आहे.