शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे ५ मार्चपासून म्हैसाळचे आवर्तन सुरु असून, पाणी जतच्या पुढे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे.

मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांंना म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी चांगल्या पावसामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरु करुन तीन तालुक्यात ९१ टंचाईग्रस्त गावांमध्ये १५९ तलावांत पावणेदोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. फेब्रुवारी अखेर उन्हाची तीव्रता वाढून पाणीटंचाई निर्माण झाल्याने मार्चपासून आवर्तन सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळचे आवर्तन सुरु असल्याने दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. सहा टप्प्यांत सुमारे ६५ पंपांद्धारे पाणी उपसा सुरु असून, पाणी जतच्या पुढे मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. मंगळवेढा तालुक्यात चिखलगी, शेवनांदगी, बावची, जंगलगी पाऊट परिसरात म्हैसाळ योजनेच्या पाण्याची चाचणी सुरु असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.