शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे ५ मार्चपासून म्हैसाळचे आवर्तन सुरु असून, पाणी जतच्या पुढे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे.

मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांंना म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी चांगल्या पावसामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरु करुन तीन तालुक्यात ९१ टंचाईग्रस्त गावांमध्ये १५९ तलावांत पावणेदोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. फेब्रुवारी अखेर उन्हाची तीव्रता वाढून पाणीटंचाई निर्माण झाल्याने मार्चपासून आवर्तन सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळचे आवर्तन सुरु असल्याने दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. सहा टप्प्यांत सुमारे ६५ पंपांद्धारे पाणी उपसा सुरु असून, पाणी जतच्या पुढे मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. मंगळवेढा तालुक्यात चिखलगी, शेवनांदगी, बावची, जंगलगी पाऊट परिसरात म्हैसाळ योजनेच्या पाण्याची चाचणी सुरु असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.