शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी ...

सांगली : शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामीण भागातील टंचाई दूर करण्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या पाणी योजनांची पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणीपट्टी भरल्यास योजनांचे आवर्तन चालू ठेवणे यंत्रणेस सोयीस्कर जात असल्याने थकबाकी ठेवू नये, तरीही कोणी अनधिकृतपणे पाणी वापर करत असल्याच्या त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत म्हणाले, सध्या या भागात उपसा सिंचन योजनेची काही कामे सुरू आहेत. या सर्व कामांचा चांगला दर्जा ठेवावा. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यातच पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे.जास्त लोकसंख्या असलेली गावांसाठी स्वतंत्र योजना करून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. लहान गावांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यास प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून नाव वगळल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरूगडे, ज्योती देवकर आदी उपस्थित होते.