शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
4
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
5
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
6
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
7
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
8
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
9
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
10
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
11
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
12
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
13
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
14
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
15
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
16
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
17
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
18
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
19
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
20
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

आभाळमायाच्या कविसंमेलनात साकारली निसर्गाची विविध रंगरूपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उत्कृष्ट कविता निर्मितीसाठी साधना महत्त्वाची आहे. उत्तम कविता लिहायची असेल तर नामवंत कवींच्या कवितांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : उत्कृष्ट कविता निर्मितीसाठी साधना महत्त्वाची आहे. उत्तम कविता लिहायची असेल तर नामवंत कवींच्या कवितांचे वाचन करायला हवे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. आभाळमाया फाऊंडेशनच्या ११ व्या निसर्ग कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

आभाळमायाचे अध्यक्ष प्रमोद चौगुले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, माणसाला सुखाने जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्याशिवाय भविष्यात अन्य पर्याय नसेल. निसर्गाला अव्हेरून माणूस जगूच शकणार नाही. यावेळी कवी संमेलनात सुभाष कवडे, दयासागर बन्ने, अभिजित पाटील, गौतम कांबळे, मनीषा पाटील, सुहास पंडित, महेशकुमार कोष्टी, मनीषा रायजादे-पाटील, प्रमोद चौगुले यांनी बहारदार कविता सादर केल्या. निसर्ग, पाऊस, महापूर, श्रावण यांना मध्यवर्ती ठेवून कविता सादर झाल्या. त्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद दिली. सूत्रसंचालन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार महेशकुमार कोष्टी यांनी मानले.