शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी जीवाणू खते वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

पलूस : ऊस हे बारमाही पीक आहे. या पिकाचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे ...

पलूस : ऊस हे बारमाही पीक आहे. या पिकाचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कोल्हापूरचे ऊस तज्ज्ञ विकास पाटील यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डाॅ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी अध्यक्षस्थानी होते.

विकास पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस पीक घेतो. उसाच्या सतत लागवडीमुळे व बदलत्या हवामानामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. आपला भाग उष्ण कटिबंधात येत असल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब नष्ट होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्बाच्या पुनर्भरणासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. तथापि आपण वापरलेली खते पिकांना उपलब्ध स्वरूपात मिळण्यासाठी जमिनीतील जीवाणूंचे कार्य आवश्यक आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, पोपट संकपाळ, संदीप पवार, कुंडलिक थोरात, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, अशोक पवार, लक्ष्मण ठोंबरे, धनंजय कुलकर्णी, संजय आंबी, मुकुंद जोशी उपस्थित होते. विलास जाधव यांनी आभार मानले.