शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

माणिकनाळमध्ये फळबागांचे दहा लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. घराचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये दहा लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी, पूर्व भागातील माणिकनाळ कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वळीवाचा पाऊस झाला. वळीव पाऊस,वादळी वाऱ्यामुळे पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लिंबू, आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. जिनेसाब चाँदसाब मुल्ला यांची द्राक्षे बागेतील ओळ पडली आहे. शिवाप्पा मल्लेशाप्पा कारकल, शंकर मारुती मुंजे या शेतकऱ्यांचे देशी आंबे पडले आहेत.

बसगोंडा रामगोंडा बगली, अमिनसाब दर्गा यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. गजानन अमसिध्द घेरडी या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. गावठाण हद्दीतील चार विद्युत खांब मोडून पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यावेळी मंडल अधिकारी तळपे, तलाठी एम.व्ही बंडगर, कृषी सहाय्यक विजया राठोड, पंचायत समिती सदस्य ॲड. आडव्यापा घेरडे, शेतकरी उपस्थित होते.