शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाकडून संविधानाची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST

इस्लामपूर : केंद्र शासन संविधानाची गळचेपी करीत आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांचे म्हणणे ऐकायला सरकारकडे वेळ नाही. ...

इस्लामपूर : केंद्र शासन संविधानाची गळचेपी करीत आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांचे म्हणणे ऐकायला सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात येणारी लस, राज्यपाल नियुक्त आमदार निवड, एससी., ओबीसी, एनटी शिष्यवृत्ती देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० व्या जयंती दिन संविधान बचाव दिन म्हणून साजरा करण्यात आला.

तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास तर प्रदेश चिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, कमल पाटील, संग्राम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले.

यावेळी एम. जी. पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, सुभाष सूर्यवंशी, सचिन कोळी, आयुब हवालदार उपस्थित होते.