शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

राज्य सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नत्ती पूर्ववत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST

इस्लामपूर : शासकीय सेवेतील मागासवर्गीय समाजाच्या ३३ टक्के आरक्षित जागांवरील पदोन्नती रोखण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सरकारने ...

इस्लामपूर : शासकीय सेवेतील मागासवर्गीय समाजाच्या ३३ टक्के आरक्षित जागांवरील पदोन्नती रोखण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

कांबळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय शासकीय सेवेतील ३३ टक्के आरक्षणाच्या राखीव जागांवरील पदोन्नती रोखून धरणारा शासन निर्णय घेतला आहे. कोणत्यातरी समाजाला खूश करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे, असा आरोप होत आहे, त्यात तथ्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरी हा निर्णय दिला असला तरी आरक्षण देण्याचे निर्णय सर्वाधिकार राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीने २० एप्रिल रोजी पदोन्नती रोखण्याचा शासन निर्णय घेतला. या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजामध्ये, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.