शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

संजयनगरात पाणी साचल्याने आरोग्य धोक्यात

By admin | Updated: September 7, 2014 23:26 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप, किरकोळ अपाघाताचे प्रमाण वाढले

सुरेंद्र दुपटे - संजयनगर --संजयनगरमधील अनेक प्लॉटमध्ये पावसाचे व गटारींचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाण्याला दुर्गंधीबरोबरच साथीचे रोग पसरण्याचीही शक्यता आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संजयनगरातील जगदाळे प्लॉट परिसरातील एका उद्योगपतीची सुमारे ३९ गुंठे मोकळी जागा आहे. या ठिकाणी पावसाचे सांडपाणी साचून आहे. या मोकळ्या जागेमध्ये औद्योगिक वसाहत, आयटीआय या परिसरातून सांडपाणी गटारीने येऊन साचून राहते. पूर्वी हे सांडपाणी आयटीआयच्या मागील बाजूकडून शहरी नाल्याकडे जात होते. एका माजी नगरसेवकाने गटारच वळविल्याने हे सांडपाणी खासगी प्लॉटमध्ये सोडले आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी याठिकाणच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरत आहे. या सांडपाण्याची पाहणी दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील व महापौर कांचन कांबळे यांनी केली. या मोकळ्या जागेत केंजाळ मोठ्याप्रमाणात उगवले आहे. त्यामुळे या परिसरात सापांचा सुळसुळाट वाढला आहे. सांडपाणी साचून राहिल्याने या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. महापालिकेने खासगी प्लॉटमध्ये पाणी सोडले असताना, या प्लॉटमध्ये संबंधित नागरिकांनीच मुरुम टाकावा, अशी नोटीस महापालिकेने बजावली आहे. महापालिकेच्या गैरकारभाराचा त्रास नागरिकांना होत आहे. या पाण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. नागरिकांंना या परिसरातून जाताना कसरत करावी लागत आहे. याठिकाणी भराव टाकून सांडपाणी नाल्याकडे वळविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सहा महिन्यांपूर्वी जगदाळे प्लॉटजवळ दीड वर्षाच्या बालकाचा येथील प्लॉटमधील पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या ठिकाणी मुले खेळण्यासाठी जातात. बालकाचा मृत्यू होऊनही महापालिकेने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे पालक काळजीत आहेत.