शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

प्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिका

सांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखाप्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिकासांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)नसांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखाप्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिकासांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)कृष्णा नदी अस्वच्छ होऊ नये यासाठी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी २० कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उतरुन सुमारे दोन ट्रॉली कचरा बाहेर काढला आहे. दुर्दैवाने नदी स्वच्छतेकरिता आम्ही केलेल्या आवाहनास सांगलीकरांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. प्रदूषण नियंत्रणाचे देखील दुर्लक्षच आहे. परंतु आम्ही नदी स्वच्छ होईपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवणार आहोत.- संजय चव्हाण, अध्यक्ष, विसावा मंडळ सांगली. नदीकाठावर विसर्जित मूर्तीअंधश्रध्दा निर्मूलन समिती, डॉल्फीन नेचर ग्रुप, आभाळमाया फौडेंशन आदी सामाजिक संघटनांच्यावतीने गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक शाडूच्या अथवा कागदाच्या गणेशमूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. परंतु याकडे काहींनी दुर्लक्ष केल्याने विसर्जित केलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती सध्या नदीकाठावर असल्याचे चित्र आहे. गणेश विसर्जनावेळी सामाजिक संघटनांच्या पुढाकारामुळे नदीत विसर्जित करण्यात येणारे कित्येक टन निर्माल्य जमा केले होते आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु सध्या कचऱ्यामुळेच प्रदूषित होणाऱ्या नदीला वाचविण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक संघटना आणि प्रशासनाने हातात हात घालून कार्य करण्याची आवश्यकता आहे.