शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन

By admin | Updated: September 20, 2016 00:04 IST

गौरव नायकवडी : जागा देण्याबाबत प्रशासनाला सूचना

वाळवा : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचा व जमिनी प्राप्त होण्याचा लढा ३२ वर्षे सुरू आहे. याबाबत अंमलबजावणी व्हावी, यासाठी महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुंबई येथे शनिवारी बैठक झाली. यावेळी वाळव्याचे सरपंच व वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेचे प्रमुख गौरव नायकवडी, खा. राजू शेट्टी, नजीर वलांडकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, श्रीपती पाटील, संपत बेलवलकर प्रमुख उपस्थित होते.पाटील यांना धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाबाबतच्या ३२ वर्षांच्या लढ्याची माहिती गौरव नायकवडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, धरणग्रस्तांनी अनेकवेळा मोर्चे काढले, कुटुंबियांसमवेत तुरुंगवास भोगला. आज अनेक धरणग्रस्त कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर आंदोलनाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायाबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचले; परंतु जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊनसुद्धा शासन पातळीवरील उदासीनता आहे.ज्यांना भूखंड मिळालेले नाहीत, त्यांची यादी तयार करणे व ज्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत,अशांना एक महिन्याच्या आत पूर्तता करावी अशा सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)जमिनी तात्काळ देणारसांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारी जमीन संपादनासाठी सांगली जिल्ह्यामध्ये २०२ हेक्टर जमिनीसाठी प्रस्ताव चालू आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.