शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींनी परिक्रमा करण्याची गरज नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST

सांगली : शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असल्याने खासदार राजू शेट्टी यांना परिक्रमा किंवा जलसमाधी आंदोलन ...

सांगली : शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असल्याने खासदार राजू शेट्टी यांना परिक्रमा किंवा जलसमाधी आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांची आम्हाला गरज आहे, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याचा निर्णय २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेऊ नये. त्यांची आम्हाला गरज आहे. त्यांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही.

मदतीबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. २०१९ च्या मदतीप्रमाणे शेतकऱ्यांना, पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. शेट्टी यांना याबाबतची कल्पनाही दिली होती. तरीही, ते का आंदोलन करीत आहेत, हे कळत नाही.