शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

म्हैसाळच्या पाण्यामुळे राजारामबापूंचे स्वप्न स्वप्न पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

उमदी (ता. जत) येथे बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी आले असून पाणी आले आहे. या पाण्याचे पूजन ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, ...

उमदी (ता. जत) येथे बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी आले असून पाणी आले आहे. या पाण्याचे पूजन ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष फिरोजभाई मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ॲड. होर्तीकर म्हणाले की, जत पूर्व भागातील उर्वरित ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा व उमदी परिसरात म्हैसाळचे पाणी सोडावे, अशी अनके वर्षांची मागणी होती. जयंत पाटील यांनी जलसंपदा खाते आपल्याकडे घेतले व गेल्या अनेक वर्षाचा वनवास संपविला आहे.

यावेळी इस्माईल सय्यद, धानय्या हिरेमठ, राजू पाटील, उपसरपंच बाबू नागौड, शिवलिंग पाटील, राजू मकानदार, चिदानंद रगटे, आर.डी. सातपुते, पिंटू शिंदे, सोना सय्यद, योगेश वाघदरी, जमीर कलाल आदी उपस्थित होते.

चौकट

जलसंपदामंत्र्यांनी न्याय दिला

या अगोदर पाऊसाच्या पाण्याने ओव्हरफूल होऊन तुरची-बबलेश्वरचे पाणी आले. ते पाणी आम्हीच पाणी आणले आहे असे सांगून पूजन करणाऱ्यांना म्हैसाळचे पाणी आम्ही आणले असे सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळचे पाणी सोडून खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील जनता कदापिही हे उपकार विसरणार नाही अशी टीका फिरोजभाई मुल्ला यांनी केली.