शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पावसाचा जोर वाढला, खरीप पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पीक धोक्यात होती. दुष्काळी तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट होते. रविवारपासून पावसाचे ...

सांगली : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पीक धोक्यात होती. दुष्काळी तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट होते. रविवारपासून पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी ११ मिलीमीटर तर मिरत तालुक्यात सर्वाधिक २२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात ६६ टक्क्यांहून जास्त खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मान्सून पावसाची सुरुवात चांगली झाली, पण दि.१५ जूननंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पीक अडचणीत होते. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत होता. अखेर रविवारपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.

सोमवारी जिल्ह्यात सरासरी ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २२.५ मिलीमीटर तर सर्वात कमी जत तालुक्यात ०.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २२.५, जत ०.४, खानापूर १.१, वाळवा १४.४, तासगाव २१.५, शिराळा ११.५, आटपाडी २०.७, कवठेमहांकाळ ३, पलूस १३.६, कडेगाव ०.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.