शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नवसाहित्यिकांच्या प्रतिभेला साहित्य संमेलनांतून व्यासपीठ

By admin | Updated: October 26, 2016 00:09 IST

भारती पाटील : तासगाव येथे कोजागरी साहित्य संमेलन

तासगाव : शहरात नवकवींसाठी ‘कोजागरी साहित्य संमेलन’ हे नवोदित कवींच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकारची साहित्यसंमेलने अखंडपणे चालू ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. भारती पाटील यांनी केले.जीवन विकास संस्थेच्या कलासाधक शाखेच्यावतीने दहावे कविसंमेलन तासगावात पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कवी मा. प्रा. भीमराव धुळूबुळू व जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर उपस्थित होते. के. वाय. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी वाचन संस्कृतीविषयी माहिती सांगितली. सध्या टीव्ही, सोशल नेटवर्किंगयाचे वर्चस्व वाढले असून, त्यामध्ये माणूस मागे पडल्याचे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या. भाग्यश्री सावंत यांनी ‘झेप’ या कवितेत स्त्रीचे कर्तृत्व सांगितले. निमंत्रितांमध्ये महाराष्ट्ररत्न वि. स. पागे विद्यानिकेतन कृषी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एच. जमादार यांनी शालेय जीवनातील कविता सादर केल्या. डॉ. भारती पाटील यांनी ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ या सत्य स्थितीवर काव्यातून प्रकाश टाकला.या सोहळ्यासाठी जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर, कोषाध्यक्ष एल. डी. म्हेत्रे, मा. तु. पां. माळी, कमल कोळेकर उपस्थित होते. विनया कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. (वार्ताहर)