शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लढाई नवीन नसल्याने कुणी आव्हान देण्याची गरज नाही

By admin | Updated: July 14, 2014 00:33 IST

आर. आर. पाटील : नाव न घेता केली घोरपडेंवर टीका

ढालगाव : कोण किती कर्तृत्ववान आहे, हे जनतेला निश्चितपणे माहिती आहे. त्यामुळे भविष्यात याचा लेखा-जोखा जनताच करेल. घोडेमैदान आता जवळ आहे. मला लढाई नवी नाही. त्यामुळे लढाईचे आव्हान देण्याची कोणी गरज नाही, असा प्रतिटोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना लगावला.ढालगाव, कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात कुठल्या घराण्याचे नाव सांगून झाली नाही, तर स्वत: मैदानात उतरून लढत झालेली आहे. मैदानात उतरून लढण्याचा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणातील लढाई माझ्यासाठी नवीन नाही.कार्यकर्त्यांना ज्यांनी कट्टरतेचे धडे शिकवले, त्यांनी आपण किती कट्टर आहोत, ते एकदा बघावे. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस, एकदा भाजप असा प्रवास करणाऱ्यांनी एक पाय भाजपत, तर दुसरा पाय शिवसेनेत असे धोरण ठेवले आहे, अशी टीका घोरपडे यांचे नाव न घेता केली.ते म्हणाले, मोदींची लाट ओसरली आहे. महागाई का वाढत आहे, याचे उत्तर कोणत्याही भाजप नेत्याकडे नाही. देशातील चार उद्योगपतींचे भले करण्याचे राजकारण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.मी कुठल्या बड्या माणसापुढे मान झुकवून नव्हे, तर गरिबांच्या पायाकडे बघून राजकारण केले. अजून सुरुवात केलेली नाही, तोपर्यंत कोणाला तोंडाची वाफ घालवायची असेल तर घालवू द्या. योग्यवेळी त्यांना पुन्हा उत्तर दिले जाईल. माजी सभापती चंद्रकांत हाक्के, जयसिंगराव शेंडगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, जि. प. सदस्या राधाबाई हाक्के, भाऊसाहेब पाटील, उपसभापती अनिल शिंदे, जगन्नाथ कोळेकर, वैशाली पाटील, माजी सभापती जालिंदर देसाई, कल्पना पाटील, ताजुद्दीन तांबोळी, प्रशांत शेजाळ, भानुदास पाटील, कुमार पाटील, उपसरपंच अरविंद स्वामी, किसन घार्गे, कुमार पाटील उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. (वार्ताहर)