शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

समाजाला नवसाहित्याची गरज

By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST

भारत पाटणकर : ‘विद्रोही’ संमेलनाध्यक्षपदी निवड

सांगली : समाजात सांस्कृतिक प्रवाह असले, तरी आजच्या समाजाला नवसाहित्याची गरज असल्याचे मत कोल्हापूर येथे होणाऱ्या बाराव्या विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने प्रा. दादासाहेब ढेरे यांनी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पाटणकर यांचा सत्कार केला त्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अरण्यरुदन करणाऱ्या बऱ्याच कादंबऱ्यांची निर्मिती होत असल्याचे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, परंतु या कादंबऱ्यांतून आत्महत्यांवर उपाय कोणता, याचे नेमके मार्गदर्शन होत नाही. यासाठीदेखील नवीन साहित्य निर्मिती गरज आहे. समाजातील तरुण पिढी पाश्चिमात्य नृत्य करीत आहे त्याला कोणतीही संघटना विरोध करीत नाही. परंतु पाश्चात्य व्हॅलेंटाईन डे ला मात्र विरोध होतो हे कशाचे लक्षण आहे. विद्रोही चळवळीमध्ये काही गट पडले आहेत. या सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी पार्थ पोळके, बाळासाहेब रास्ते, गणेश भिसे, किरण भिंगारदेवे उपस्थित होते. कोल्हापूर येथे २ आणि ३ आॅगस्ट रोजी हे संमेलन होणार आहे. (प्रतिनिधी)