शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

वाचनसंस्कृती वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : मानवी जीवन यशस्वी व सुसंस्कृत करण्यासाठी आणि अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी अधिकच्या संवादाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : मानवी जीवन यशस्वी व सुसंस्कृत करण्यासाठी आणि अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी अधिकच्या संवादाची आवश्यकता आहे. हे करण्यासाठी वाचन, चिंतन व मनन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे यांनी केले.

विटा येथील आदर्श महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. कोरे बोलत होते.

प्राचार्य डॉ. कोरे यांनी वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण बदल घडत असतो. त्यामुळे प्रत्येक अडचणीवर पर्याय काढण्याचे सामर्थ्य माणसांमध्ये निर्माण होत असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रंथपाल शिरीष खुरूद यांनी, सुसंस्कृत समाजासाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षणदेखील आवश्यक आहे याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम सर्वांना पटवून दिले. त्यांनीच ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन या संकल्पनेचा विकास व प्रसार करून देशातील सर्वांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली झाली पाहिजेत, याचसाठी आग्रह धरला. या संदर्भात रंगनाथन यांचे काम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमासाठी ग्रंथालय विभागातील प्रा. एस. जे. शिंदे, प्रा. आर. एन. संदे, डॉ. यू. एल. थोरात, डॉ. एम. डी. चिन्ने, प्रा. आर. वाय. निकम, बरकत मुलाणी, आदी उपस्थित होते.