शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

केंद्र राम नामात; तर राज्य सरकार औरंगाबादच्या नामकरणात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

नेर्ले : केंद्र सरकार राम नामात व्यस्त, तर राज्य शासन औरंगाबादच्या नामांतराच्या विषयात व्यस्त आहे. दुसरीकडे देशात कित्येक वर्षे ...

नेर्ले : केंद्र सरकार राम नामात व्यस्त, तर राज्य शासन औरंगाबादच्या नामांतराच्या विषयात व्यस्त आहे. दुसरीकडे देशात कित्येक वर्षे गरिबी हटाव अभियान चालविले तरी आजतागायत गरिबी हटली नाही, हे आपले दुर्दैव असल्याचे मत दलित महासंघाचे संस्थापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.

नेर्ले (ता. वाळवा) येथील विकास श्यामराव बल्लाळ यांची दलित महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. तुळशीदास पाटील, अवधूत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, संघटनेचे प्रवक्ते लालासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शंकर महापुरे यांची उपस्थिती होती.

सकटे म्हणाले, मी देवाला पाहिलं नाही; पण कोरोना काळात मात्र डॉक्टर, पोलीस, नर्स, पत्रकार यांच्यात मात्र देव मला भेटला. कोरोनामुळे जगाचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण बदलून गेले. गावं बंद झाली; संसार उघड्यावर आले. थाळ्या वाजल्या, टाळ्या वाजल्या, मंदिरे उघडण्यासाठी घंटा घुमू लागल्या, पण शाळा उघडण्यासाठी घंटानाद झाला नाही.

बापूराव बेडेकर यांनी स्वागत केले. विकास बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले. रवी बल्लाळ यांनी आभार मानले.

फोटो- १३०१२०२१-नेर्ले न्यूज

फोटो ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे दलित महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विकास बल्लाळ यांचा प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.