शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू न केल्यास आंंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

मिरज : मिरज पूर्वभागात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू ...

मिरज : मिरज पूर्वभागात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी दिला तसे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

मिरज पूर्वभागात विहीर व कुपनलिकांच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. टँकरची मागणी वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज आहे. पूर्वभागातील शेतकरी ८१-१९ फाॅर्म्युल्याप्रमाणे पाणीपट्टीचे पैसे भरण्यास तयार आहेत. पाण्यासाठी मागणी अर्ज व पाणीपट्टी वसुलीसाठी विलंब होणार आहे. अधिकाऱ्यांनी तीव्रता लक्षात घेता प्रथम आवर्तन सुरू करून पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही सुरू करावी. सात दिवसांत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, एस. आर. पाटील, प्रदीप सावंत, कृष्णदेव कांबळे, गणेश देसाई, अरविंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिला. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

चौकट

ग्रामपंचायतींनी ठराव द्यावेत

योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचे पाणी मागणीचे ठराव द्यावेत, किमान पंचाहत्तर टक्के ग्रामपंचायतींनी ठराव दिल्यास

योजना सुरू करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता नलवडे यांनी दिले. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तसे ठराव पंचायत समितीकडे तातडीने देण्याचे आवाहन उपसभापती अनिल आमटवणे यांनी केले आहे.