शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अधिकाधिक शेती सिंचनाखाली अणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ठिबक प्रकल्पाच्या पाहणीवेळी कृषिमंत्री दादा भुसे, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबीटकर यांना ...

फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ठिबक प्रकल्पाच्या पाहणीवेळी कृषिमंत्री दादा भुसे, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबीटकर यांना विनायक पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

गोटखिंडी : धरणे बांधणे, पाणी आडवणे यातून उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त शेतीचे क्षेत्र ओलिताखाली कसे येईल, याबाबत महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

गोटखिंडी (ता. वाळवा) येथे गेले दहा वर्षांपासून सहाशे एकरावर ठिबक सिंचन प्रणाली यशस्वी चालू आहे. या प्रकल्पाची पाहणी मंत्री दादा भुसे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आंबीटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, राजारामाबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री भुसे म्हणाले की, येणाऱ्या खरीप पिकांच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते किती लागतील, त्याची विक्रीची व्यवस्था कशी आहे व काय करायला पाहिजे, यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. कमी पाण्यावर सहकार तत्त्वावरील व मोठ्या क्षेत्रावरील ठिबक प्रकल्प आंध्र प्रदेशात आहेत. त्याचबरोबर गोटखिंडी येथील महादेव पाणीपुरवठ्याचा सहाशे एकरावरील यशस्वी प्रकल्पाची माहिती मिळाल्याने या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.

संस्थेचे विनायक पाटील यांनी ठिबक प्रकल्पाची माहिती दिली. सेंद्रिय शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त सचिन येवले व अमर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विभागीय कृषी संचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, आनंदराव टिबे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लालासाहेब थोरात, संजय माने, सचिव प्रवीण जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.