शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

‘हुतात्मा’कडून १५ टक्के वेतनवाढ

By admin | Updated: October 18, 2016 00:56 IST

वैभव नायकवडी यांची घोषणा : त्रिपक्षीय समितीचा निर्णय

वाळवा : साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय करारानुसार हुतात्मा साखर कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांच्या वेतनामध्ये आॅक्टोबरपासून १५ टक्के वेतनवाढ केल्याची घोषणा अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली.ही वेतनवाढ देणारा राज्यातील ‘हुतात्मा’ साखर कारखाना हा पहिला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी दि. ४ जुलै १६ रोजी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र शासन साखर संघ व कामगार प्रतिनिधींचा समावेश होता. या बैठकीनंतर वेतनवाढ निश्चित करण्यात आली. त्यानुसार करारनामाही करण्यात आला. या करारानुसार कारखान्याच्या हजेरी पत्रकावर असलेले हंगामी व कायम कामगारांना ‘हुतात्मा’ने १५ टक्के वाढ सध्याच्या आॅक्टोबर पगारातून देण्याची घोषणा सोमवारी कारखाना कार्यस्थळी झालेल्या कामगारांच्या गेटवरील बैठकीत करण्यात आली.दि. १ जुलै २०१५ पासूनची फरकाची एकूण १७ महिन्यांची रक्कम ही करार समाप्तीचे मुदतीपर्यंत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितले. या वेतनवाढीचा लाभ कारखान्यातील ४३३ कामगारांना होणार आहे. यावेळी कारखाना कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, वित्त व्यवस्थापक दिलीप पाटील, जनरल मॅनेजर (केन) दीपक पाटील, अकौंटंट भागवत आव्हाड, सिव्हिल अभियंता जयवंत शिंदे, उत्पादनाचे बी. एस. माने, वर्क्स मॅनेजर अनिल पाटील, लेबर आॅफिसर अजित माळी उपस्थित होते. (वार्ताहर)वाळवा येथे ‘हुतात्मा’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वेतनवाढीची माहिती दिली. यावेळी नरेंद्र कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.