शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

मराठा आरक्षण रद्द हाेण्यास मराठा आमदार-खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याला मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय सर्वस्वी ...

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याला मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय सर्वस्वी जबाबदार आहे. गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ आरक्षण व इतर सोयीसुविधांसाठी मराठा समाज लढा देत आहे. विलासराव देशमुख यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण किती गरजेचे आहे ते पटवून दिले आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्या धर्तीवर न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पडताळून घ्यायला पाहिजे होता. मात्र असे न करता मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण प्रकरण चिघळण्यापूर्वी आणि समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत. याकडे दुर्लक्ष केल्यास राज्य सरकारबरोबरच आमदार, खासदार, मराठा नेतेमंडळी, मराठा उद्योजक व गर्भश्रीमंत मराठा यांना हातात दांडकी घेऊन वठणीवर आणावे लागेल.

- विजयसिंह महाडिक

संस्थापक, अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा आरक्षण समन्वय समिती