शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्हा परिषदेतील तरी सत्ता टिकवून ठेवा

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

मोहनराव कदम : ‘आदर्श शिक्षक, क्रीडा’ पुरस्कार प्रदान

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात केंद्र आणि राज्यातील सरकार कोसळले. किमान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्ता तरी टिकवून ठेवा, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ व ‘वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम जिल्हा परिषदेत झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव कदम बोलत होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन (काका) पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. मोहनराव कदम पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पहिल्या फेरीतच काम झाले पाहिजे. काम झाले नाही म्हणून तो रिकाम्या हाताने परत जाऊ नये. केंद्र आणि राज्यातून सत्ता गेली आहे. किमान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची तरी सत्ता टिकवायची असेल, तर येणाऱ्या प्रत्येकाचे पहिल्या फेरीत काम झाले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी दिली.विलासराव शिंदे, रेश्माक्का होर्तीकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, सभापती गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, शिक्षणाधिकारी मधुकर यादव, नीशादेवी वाघमोडे, सुगता पुन्ने, कक्ष अधिकारी सुनील माळी, एम. वाय. पाटील आदींसह अधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)