शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

जिल्हा परिषदेतील तरी सत्ता टिकवून ठेवा

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

मोहनराव कदम : ‘आदर्श शिक्षक, क्रीडा’ पुरस्कार प्रदान

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात केंद्र आणि राज्यातील सरकार कोसळले. किमान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्ता तरी टिकवून ठेवा, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ व ‘वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम जिल्हा परिषदेत झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव कदम बोलत होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन (काका) पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. मोहनराव कदम पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पहिल्या फेरीतच काम झाले पाहिजे. काम झाले नाही म्हणून तो रिकाम्या हाताने परत जाऊ नये. केंद्र आणि राज्यातून सत्ता गेली आहे. किमान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची तरी सत्ता टिकवायची असेल, तर येणाऱ्या प्रत्येकाचे पहिल्या फेरीत काम झाले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी दिली.विलासराव शिंदे, रेश्माक्का होर्तीकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, सभापती गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, शिक्षणाधिकारी मधुकर यादव, नीशादेवी वाघमोडे, सुगता पुन्ने, कक्ष अधिकारी सुनील माळी, एम. वाय. पाटील आदींसह अधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)