शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

समाजाला योग्य दिशा देऊन बुद्धिजीवी पिढी घडविण्यासाठी साहित्यिकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मॄती व्याख्यानमालेत शिवशाही ते लोकशाही... या विषयावर ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मॄती व्याख्यानमालेत शिवशाही ते लोकशाही... या विषयावर संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : बुद्धिजीवी पिढी घडविण्यासाठी व समाजाला योग्य दिशा देण्यासाठी साहित्यिकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप (नाशिक) यांनी केले.

ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवशाही ते लोकशाही...’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा पं. स. चे उपसभापती नेताजीराव पाटील होते.

यावेळी बोलताना संदीप जगताप म्हणाले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा विसर आजच्या पिढीला पडत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे, तरच आपल्याला त्याग व समाजकार्य म्हणजे काय कळेल. आपण संरक्षणाबरोबरच शिक्षणावर खर्च करायला हवा, तरच देश भक्कम बनेल, असे सांगताना त्यांनी आजपर्यंत देशात व राज्यातील शेतकरी आत्महत्या करत होते; पण आता शेतकऱ्यांची कुटुंबच आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार जागे होत नाही, ही शोकांतिका आहे. समाज जाती आणि धर्मामध्ये विभक्त होत चालला आहे, ते थांबले पाहिजे.

यावेळी सौरभ शेट्टी, कवी रमजान मुल्ला, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. स्वप्निल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. बाबासाहेब गुरव यांनी आभार मांडले.