शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वनक्षेत्रातील गवत घेण्याचा कायदा करणार

By admin | Updated: August 10, 2015 00:50 IST

हंसराज अहिर : गवळी समाजाच्या मेळाव्यात ग्वाही

सांगली : चारा नसल्यामुळेच जनावरे कत्तलखान्याकडे जातात. हे रोखण्यासाठी वनक्षेत्रातील गवत कापण्यास परवानगी देणारा कायदा लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. येथील भावे नाट्यमंदिरमध्ये रविवारी गवळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अहिर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसन गवळी होते. यावेळी खा. संजय पाटील, आ. सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते.अहिर म्हणाले की, गवळी समाजाने शिक्षणाची कास धरून आपली प्रगती करावी. केवळ नोकरीच्या मागे लागून वेळ वाया न घालवता स्वत:चा उद्योग उभारावा. दुभत्या जनावरांची संख्या घटत चालल्याने गवळ्यांचा दुधाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याला कारण जनावरांना चारा उपलब्ध नसणे हे आहे.खा. संजय पाटील म्हणाले की, गवळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण आवाज उठवू. आ. गाडगीळ म्हणाले, गवळी समाजाच्या न्याय्य मागण्या असून, यासाठी आपण शासकीय दरबारी प्रयत्न करू. स्वागत जिल्हाध्यक्ष नारायण गवळी यांनी केले. यावेळी अशोक मंडले, हिरामण गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, भालचंद्र हुच्चे, लक्ष्मणराव नवले, माजी महापौर शैलजा नवलाई, मारुती नवलाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेती उद्ध्वस्त होते...रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापराने भारतातील शेती उद्ध्वस्त होत असून, यापुढे शेती टिकवण्यासाठी शेणखताचा वापर होणे नितांत गरजेचे आहे, अशी माहिती अहिर यांनी दिली. रासायनिक खताने आरोग्याबरोबर शेतीही खराब होत आहे. शेणखताचा वापर सुरू केल्यास पशुधन वाढण्यात मदत होणार आहे.