शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

जयंत पाटील यांनी माळरानाचे नंदनवन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप ...

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप वग्यानी, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, गुरुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील माळरानाचे नंदनवन केले. महालक्ष्मी व पाचआंबा पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा परिसरातील शेतकऱ्यांची शेती ‘सुजलाम सुफलाम झाली आहे', असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांनी केले.

आष्टा येथील पाचंअंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे, राजारामबापू पतसंस्थेचे रघुनाथ जाधव, नगरसेवक अर्जुन माने , दीपक मेथे, भीमराव मस्के, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

माणिक शेळके म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र १५०० एकर व १२६० एकर तारण क्षेत्र आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा विकास साधला आहे.