शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांनी माळरानाचे नंदनवन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप ...

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप वग्यानी, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, गुरुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील माळरानाचे नंदनवन केले. महालक्ष्मी व पाचआंबा पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा परिसरातील शेतकऱ्यांची शेती ‘सुजलाम सुफलाम झाली आहे', असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांनी केले.

आष्टा येथील पाचंअंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे, राजारामबापू पतसंस्थेचे रघुनाथ जाधव, नगरसेवक अर्जुन माने , दीपक मेथे, भीमराव मस्के, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

माणिक शेळके म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र १५०० एकर व १२६० एकर तारण क्षेत्र आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा विकास साधला आहे.