शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘पुस्तकांच्या गावा’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: May 3, 2017 23:16 IST

‘पुस्तकांच्या गावा’चे आजमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रॉबेरी महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गाव आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणार आहे. महाराष्ट्रातील या पहिल्या-वहिल्या प्रकल्पाचा प्रारंभ गुरुवार, दि. ४ मे रोजी होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक साहित्यिक, प्रकाशक उपस्थित राहणार आहेत.वेल्स प्रांतात ‘हे आॅन वे’ या गावी ‘बुक व्हिलेज’ची संकल्पना यशस्वीरीत्या प्रत्यक्षात उतरविली गेली आहे. याची कीर्ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकारातून असंच एक गाव उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील भिलार गावी हा प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा २०१५ मध्ये केली गेली. स्ट्रॉबेरीचं गाव भिलारं आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून नावारुपास येणार असून, दहा हजारांपेक्षाही जास्त पुस्तके भिलार गावी आली आहेत. २६ पेक्षाही अधिक शाळा, लॉज, दुकाने अन् घरांमध्ये वाचनालय उभारण्यात आले आहेत. महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुकामाच्या काळात मराठी साहित्याचे दर्शनही व्हावे, ही मूळ संकल्पना या प्रकल्पामागे आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अन् मराठी विश्वकोश मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे. (प्रतिनिधी)