शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

निधी अडविणारे तारणहार कसे?

By admin | Updated: July 31, 2014 00:19 IST

आर. आर. पाटील : उपळावीत टीका

तासगाव : कृष्णा खोरे महामंडळाची कामे अनुशेषाचे निमित्त करीत ज्यांनी अडविली. आता तेच तारणहार कसे होणार? असा सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उपळावीत बोलताना केला.ताकारी उपसा सिंचन योजनेच्या १३१ ते १४४ कि.मी.मधील कालव्याच्या, वितरण व्यवस्थेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डी. के. काका पाटंील, सभापती गोकुळाताई शेंडगे, जि. प. सदस्या योजनाताई शिंदे, कृष्णा खोरेचे मुख्य अभियंता पी. सी. घोलप, शंकरदादा पाटील, नगराध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.गृहमंत्री पाटील म्हणाले की, युती सरकारमधल्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीच त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांवर, ही लुटारूंची टोळी असल्याचा आरोप केला होता. अनुशेषाचे निमित्त करण्यात आले आणि योजना रखडल्या. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे या उद्देशाने कृष्णा खोरेची स्थापना करण्यात आली आहे. मोदी सरकारने पहिल्या अर्थसंकल्पातून आता सामान्यांच्या माथी महागाई आणली आहे. रेल्वेभाडे, डिझेल, सिमेंट, सळईच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही ते म्हणाले. पाच वर्षात काय काम केले असे विचारणाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात फिरून यावे, असेही ते म्हणाले.यावेळी डी. के. काका पाटील, मुख्य अभियंता पी. सी. घोलप, शंकरदादा पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी उपळावी, मतकुणकी, मणेराजुरी परिसरातले कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)