शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

बांगलादेशी दलाल व तरुणी सुटलेच कसे?

By admin | Updated: July 14, 2015 00:39 IST

तानाजी सावंत : आंदोलनाचा इशारा

सांगली : काही दिवसांपूर्वी सांगलीच्या वेश्यावस्तीतून एक बांगलादेशी अल्पवयीन मुलगी व परप्रांतीय दलाल पोलिसांच्या हाती लागले होते, पण ते गायब झाले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, परप्रांतीयांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. स्थानिक तरुणांना हत्यारे पुरविणे, महिलांची छेड काढणे, बलात्कार, खून व मारामारीच्या घटनांमध्ये परप्रांतीयांची नावे अनेकदा आली आहेत. तरीही पोलीस त्यांच्याबाबतीत गंभीर नाहीत. परप्रांतीय तरुण व कामगारांच्या नोंदी प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्याची गरज असतानाही, त्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. परप्रांतीयांना कोणत्या कारणासाठी अभय दिले जात आहे, याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. सांगलीच्या वेश्यावस्तीत आलेल्या एका परप्रांतीय दलालास पकडून त्याच्याकडील एका १२ वर्षाच्या बांगलादेशी मुलीची सुटका केली होती. दलालास चोप देऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण पोलिसांनी सोडल्यामुळे त्याने पलायन केले. या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)