शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

तौक्ते वादळाचा फटका बसलेल्यांना मदत मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST

मिरज : तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील जनतेला केंद्र व राज्य शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, ...

मिरज : तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील जनतेला केंद्र व राज्य शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, वादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे व युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, गतवर्षापासून कोरोना साथीचे देशात थैमान सुरू आहे. यातून सावरत नागरिक आपले उद्योगधंदे, शेती, रोजगार यावर आपला चरितार्थ करीत आहेत . अशातच देशाच्या पश्चिम किनारपट्टीला 'तौक्ते' या वादळाने धडक दिली. तौक्ते वादळाने राज्यातही अनेक भागात नागरिकांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घरे कोसळली आहेत. उद्योग-धंद्यांचे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कोरोना साथीसोबत आता तौक्ते वादळाच्या फटक्याने राज्यातील जनता हवालदिल आहे. यातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊन जनतेला दिलासा द्यावा. तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या भागात आपण पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे व राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली.