शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बारा बुलतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील बारा बलुतेदारांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील बारा बलुतेदारांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यात म्हटले आहे की, राज्यात लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु नाभिक, सुतार, कुंभार, शिंपी, परीट इत्यादी बारा बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हा समाज आर्थिक अडचणीत आला आहे. या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे. शासनाने रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले यांना आर्थिक साहाय्य जाहीर केले. बारा बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.

या कुटुंबांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड कमी पडत आहेत. त्यासाठी तालुकापातळीवर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर पडळकर, सरचिटणीस उदय बेलवलकर, सरचिटणीस सचिन पोतदार, युवा अध्यक्ष राहुल माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद वळकुंडे, गजानन मोरे, नाना मगदूम उपस्थित होते.