शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्याचा वापर करीत आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

विटा येथे आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते झाले.

यावेळी नगरसेवक अमर शितोळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलिंद कदम, शिवसेनेचे विटा शहरप्रमुख सुधीर ऊर्फ राजू जाधव उपस्थित होते.

सुहास बाबर म्हणाले, विट्यात यंत्रमाग व पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय आहे; परंतु सध्या हे दोन्ही व्यवसाय मंदीतून जात आहेत. त्यास पूरक व्यवसाय म्हणून शेती हा उत्तम पर्याय आहे. टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर असेल आणि योग्य नियोजन केले तर शेतीतून हमखास फायदा मिळू शकतो.

या कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, मुरलीधर गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल हराळे, अंकुश हराळे, शिवाजी भोसले, सतीश हराळे, अक्षय गायकवाड, सुभाष गायकवाड, खंडू गायकवाड, किरण जाधव, सुनील मेटकरी, विजय गायकवाड, अधिक गायकवाड, संपत कदम, रणजित जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.