शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्याचा वापर करीत आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

विटा येथे आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते झाले.

यावेळी नगरसेवक अमर शितोळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलिंद कदम, शिवसेनेचे विटा शहरप्रमुख सुधीर ऊर्फ राजू जाधव उपस्थित होते.

सुहास बाबर म्हणाले, विट्यात यंत्रमाग व पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय आहे; परंतु सध्या हे दोन्ही व्यवसाय मंदीतून जात आहेत. त्यास पूरक व्यवसाय म्हणून शेती हा उत्तम पर्याय आहे. टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर असेल आणि योग्य नियोजन केले तर शेतीतून हमखास फायदा मिळू शकतो.

या कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, मुरलीधर गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल हराळे, अंकुश हराळे, शिवाजी भोसले, सतीश हराळे, अक्षय गायकवाड, सुभाष गायकवाड, खंडू गायकवाड, किरण जाधव, सुनील मेटकरी, विजय गायकवाड, अधिक गायकवाड, संपत कदम, रणजित जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.