शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

शेतकऱ्यांनी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : आमदार अनिल बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय बाजूला ठेवून टेंभूच्या पाण्याचा वापर करीत आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

विटा येथे आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते झाले.

यावेळी नगरसेवक अमर शितोळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलिंद कदम, शिवसेनेचे विटा शहरप्रमुख सुधीर ऊर्फ राजू जाधव उपस्थित होते.

सुहास बाबर म्हणाले, विट्यात यंत्रमाग व पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय आहे; परंतु सध्या हे दोन्ही व्यवसाय मंदीतून जात आहेत. त्यास पूरक व्यवसाय म्हणून शेती हा उत्तम पर्याय आहे. टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर असेल आणि योग्य नियोजन केले तर शेतीतून हमखास फायदा मिळू शकतो.

या कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, मुरलीधर गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल हराळे, अंकुश हराळे, शिवाजी भोसले, सतीश हराळे, अक्षय गायकवाड, सुभाष गायकवाड, खंडू गायकवाड, किरण जाधव, सुनील मेटकरी, विजय गायकवाड, अधिक गायकवाड, संपत कदम, रणजित जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.