शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

खुल्या वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST

माडग्याळ : उच्य न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करून खुल्या ...

माडग्याळ : उच्य न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करून खुल्या वर्गातील सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील होणारा अन्याय दूर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठा स्वराज्य संघाने केली आहे.

मराठा स्वराज्य संघाच्या वतीने जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या ३३ टक्के पदांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे दि. २५ मे २००४ च्या स्थितीनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाने पदोन्नतीने आरक्षण रद्द केले असताना आरक्षित पदे आली कोठुन? उच्च न्यायालयाचा निकाल झालेला असताना आरक्षित पदाच्या जागा या नावाखाली काही पदे रिक्त ठेवणे हा न्यायालयाचा अवमान आहे. २००४ पासून आतापर्यंत ज्यांना २५ मे २००४ च्या कायद्याचा आधारे पदोन्नती दिली आहे, त्यांना तत्काळ पदावनत करून सेवाज्येष्ठतेनुसार पदावनती प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता होती. शासन वेळोवेळी खुल्या वर्गावर अन्याय करीत आहे.

निवेदनावर मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, महिला आघाडीचा श्रद्धा शिंदे, सुजाता भोसले, सतीश घाडगे, अनिल शिंदे, आदींच्या सह्या आहेत.