शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST

कामेरी : शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे आमूलाग्र बदल आत्मसात करून शिक्षकांनी अध्यापनात अद्यावत तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. तरच ते गुणवत्तापूर्ण ...

कामेरी : शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे आमूलाग्र बदल आत्मसात करून शिक्षकांनी अध्यापनात अद्यावत तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. तरच ते गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवू शकतील. कारण गुणवत्ते शिवाय शिक्षण हे शिक्षण असूच शकत नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळातर्फे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते.

भगवानराव साळुंखे यांनी कालच्या शिक्षणात आणि आजच्या शिक्षणात बराच फरक पडला आहे. कारण जसा शिक्षक बदलला तशा शिक्षणाच्या पद्धती देखील बदलल्या आणि त्याचाच परिणाम आज घडणाऱ्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे, असे सांगितले.

प्रा. शामराव पाटील व प्रा. प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी पाटील, प्रा. राजमती पाटील, नामदेव शेवाळे, नागेश भोसले, प्रा. अशोक शिंदे, तेजस्विनी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी. जी. कणसे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, दि. बा. पाटील, आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, कालिदास पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शंकर पाटील यांनी आभार मांनले.