शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

पाणी संस्थांमुळेच वाळवा समृद्ध

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

जयंत पाटील : करंजवडेत पाणी संस्थेतर्फे भेट वस्तूंचे वाटप

ऐतवडे बुद्रुक : पाणी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांमुळेच वाळवा तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. त्यामुळेच तालुक्यातून अनेकांनी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.करंजवडे (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना पुरस्कृत राजारामबापू सह. पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण समारंभात ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, पाणी आल्यामुळेच शेतीची व समाजाची प्रगती झाली. त्यामुळे तालुका सुधारला. तसेच विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांचा पराभव म्हणजे अचानकपणे आलेले वादळ असाच आहे. मानसिंगराव नाईक हे स्थिर राजकारणी असून, त्यांचे राजकारण व समाजकारणातील अस्तित्व नक्कीच बळकट आहे.यावेळी मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयंत पाटील यांच्याहस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजीरावसाळुंखे, मीना मलगुंडे, बी. के. पाटील, संजय पाटील, शहाजी गायकवाड, राजेंद्र दिंडे, शशिकांत पाटील, दिलीप खांबे, संग्राम गायकवाड, बळवंत पाटील, जयवंत पाटील, बसवेश्वर करडे, धनंजय पाटील, चाँदसाहेब तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)या गावांनी दिवा लावला..!--या कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना जयंत पाटील म्हणाले, कासेगाव, तांबवे व वाटेगाव या गावांनीच मतदानात दिवा लावल्यामुळे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला.