शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

पाणी संस्थांमुळेच वाळवा समृद्ध

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

जयंत पाटील : करंजवडेत पाणी संस्थेतर्फे भेट वस्तूंचे वाटप

ऐतवडे बुद्रुक : पाणी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांमुळेच वाळवा तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. त्यामुळेच तालुक्यातून अनेकांनी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.करंजवडे (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना पुरस्कृत राजारामबापू सह. पाणी पुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण समारंभात ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, पाणी आल्यामुळेच शेतीची व समाजाची प्रगती झाली. त्यामुळे तालुका सुधारला. तसेच विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांचा पराभव म्हणजे अचानकपणे आलेले वादळ असाच आहे. मानसिंगराव नाईक हे स्थिर राजकारणी असून, त्यांचे राजकारण व समाजकारणातील अस्तित्व नक्कीच बळकट आहे.यावेळी मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयंत पाटील यांच्याहस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजीरावसाळुंखे, मीना मलगुंडे, बी. के. पाटील, संजय पाटील, शहाजी गायकवाड, राजेंद्र दिंडे, शशिकांत पाटील, दिलीप खांबे, संग्राम गायकवाड, बळवंत पाटील, जयवंत पाटील, बसवेश्वर करडे, धनंजय पाटील, चाँदसाहेब तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)या गावांनी दिवा लावला..!--या कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना जयंत पाटील म्हणाले, कासेगाव, तांबवे व वाटेगाव या गावांनीच मतदानात दिवा लावल्यामुळे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला.