शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:44 IST

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा ...

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा केंद्रात सुरू आहे.आॅनलाईन अर्ज सादर करताना बँका, सेवा सोसायटी व महाईसेवा केंद्रांमध्ये आॅनलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आला असून, नमुना अर्ज परिपूर्ण भरून दिल्यानंतर त्यावरील माहिती आॅनलाईन अचूक भरली जात आहे.एका बाजूला खरीप हंगामातील शेतीची रखडलेली कामे व दुसºया बाजूला कर्जमाफी मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम यामुळे शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील १३० महाईसेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली आहे.आॅनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता महाईसेवा केंद्रात जाताना शेतकºयांनी पती-पत्नीचे आधार कार्ड, बँकचे पासबुक, सेव्हिंग व लोन अकाऊंट दोन्हीही, पेन्शनर असतील तर पीपीओ नंबर व पॅनकार्ड उपलब्ध असल्यास सोबत ठेवणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर कर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या कर्जाचा तपशील देण्याचे काम बँका, सेवा सोसायटी यांनी करणे गरजेचे आहे.ज्या गावची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे, अशा गावांमधील शेतकºयांना त्यांची कर्जे थकल्यावर शासनामार्फत पुनर्गठन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु ५० पैशांवरील पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.अचूक तपशील देणे गरजेचेसर्व बँका व विकास सेवा सोसायटी यांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जाचा तपशील अचूक देणे गरजेचे आहे. बºयाचशा बँका शेतकºयांना त्यांना कर्जाचा योग्य तपशील देताना टाळाटाळ करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत असून, बँकांची प्रशासनाने चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.