शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पुराची नुकसान भरपाई द्या, मग वीज बिल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

भिलवडी : जोपर्यंत महापुराच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत वीज बिल भरणार नाही, अशा आशयाचे निवेदन भिलवडी ...

भिलवडी : जोपर्यंत महापुराच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत वीज बिल भरणार नाही, अशा आशयाचे निवेदन भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात आले.

थकीत वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल अशा सूचना महावितरणने दिल्या आहेत. कोरोनामुळे असलेली टाळेबंदी व वारंवार येणारा महापूर यामुळे कृष्णाकाठचा व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. सानुग्रह अनुदान आणि व्यापाऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिलेली नाही. नुकसान भरपाई मिळाल्यावर आम्ही थकीत वीजबिले भरू. तोपर्यंत पंधरा दिवसांची मुदत वाढ द्यावी, अशी मागणीही लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, दिलीप कोरे, दीपक पाटील, अशोक जाधव, दादा सावंत, दिलीप पाटील, बशीर अत्तार, रोहित भोकरे आदी उपस्थित होते.