शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. जनतेच्या साथीने काँग्रेस पक्ष हे सर्व कायदे ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. जनतेच्या साथीने काँग्रेस पक्ष हे सर्व कायदे हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. यापुढील काळात वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले.

येथील वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर काँग्रेसच्यावतीने कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी किसान संमेलन घेण्यात आले. डॉ. कदम यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मनीषा रोटे, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पं. स. सदस्य आनंदराव पाटील, हेमंत कुरळे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप जाधव, राजू वलांडकर, विजय पवार, रंजना माळी, अक्षय फाटक, अर्जुन खरात उपस्थित होते.

फोटो - १००२२०२१-आयएसएलएम- कॉँग्रेस न्यूज

इस्लामपूर येथील काँग्रेसच्या किसान संमेलनात डॉ. जितेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. मनीषा रोटे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.