शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

केंद्राने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीबाबत विचार कारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST

शिराळा : निधीअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत सहानुभूतीने विचार कारावा, ...

शिराळा : निधीअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत सहानुभूतीने विचार कारावा, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

येथील शेतकरी बचत भवनामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती शिराळामार्फत महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली, यावेळी ते बोलत होते.

आमदार नाईक म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना ताकद दिली. या माध्यमातून अनेक नेतृत्वं पुढे आली आणी त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. आज जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या दोन्ही घटकांकडे निधीची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात होत आहे.

सहायक गटविकास अधिकारी ए. एस. माने यांनी स्वागत केले. उपसभापती बी. के. नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते तालुक्यातील ज्या वृद्ध कलाकारांना मानधन मंजूर झाले आहे, त्यांचा सत्कार झाला. जिल्हा परिषद सदस्य अश्विनी नाईक, सभापती वैशाली माने, सम्राटसिंग नाईक, माया कांबळे, संगीता गुरव, सारिका पाटील, विश्वास पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-२०शिराळा२

फोटो ओळी : शिराळा येथे महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले.