शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

काेविड रुग्णांना पूर्ण उपचारखर्च द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST

राज्य शासनाने दि. २३ मार्च रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविडचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्व पात्र गरीब रुग्णांना ...

राज्य शासनाने दि. २३ मार्च रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविडचा समावेश केल्यानंतर राज्यातील सर्व पात्र गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. गेले वर्षभर कोविड साथीमुळे व लॉकडाऊनमुळे शेतकरी, छोटे व्यापारी, व्यावसायिक, औद्योगिक, खासगी कर्मचारी, फेरीवाले, रिक्षाचालक, कामगार या सर्वांची आर्थिक स्थिती बिकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गरीब रुग्ण आर्थिकदृष्ट्या अगतिक आहेत. रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविडचा समावेश केला आहे. मात्र सध्या ज्या रुग्णालयात ही योजना राबविली जात आहे. तेथे प्रतिरुग्ण एक लाख ते सव्वालाख बिल आकारणी होत असून, यापैकी योजनेच्या लाभार्थीला केवळ वीस हजार रुपये सवलत मिळत आहे. उर्वरित रकमेसाठी रुग्णांचे हाल होत असल्याने महात्मा फुले योजनेतून सर्व उपचारखर्च करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयात ही योजना प्रभावीपणे राबवून महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाच्या घोषणेप्रमाणे या योजनेतील सर्व लाभार्थींना मोफत व योग्य उपचारांची व्यवस्था करावी. ऑक्सिजन टंचाईमुळे कोविड रुग्णाचे जीव धोक्यात असल्याने मिरजेतील कोविड रुग्णालयांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, मोहन वाटवे, ईश्वर जनवाडे, सुमेध ठाणेदार, अश्विन कोरे उपस्थित होते.