शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतीपूरक उद्याेग, कृषिसेवा केंद्रे बंदमुळे शेतकऱ्यांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST

मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू ...

मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू शकत नाही. त्यांनाही किराणा तेल मीठ लागतेच, पंधरा दिवस पुरेल इतका किराणा साठा करून ठेवण्याची सामान्य अनेकांची आर्थिक कुवतही नाही, पण मायबाप सरकारला हे सांगणार काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

रोजंदारी नसल्याने रुपया-दोन रुपयांनाही सामान्य माणसं महाग झाली आहेत. आधी गरिबाच्या पोटाचा प्रश्न मिटवा. मग लाॅकडाऊन वाढवा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.

लाॅकडाऊनमुळे लाखो रुपयांचा माल व्यापाऱ्यांजवळ पडून आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने कोणाचीही कदर न करता, लाॅकडाऊन वाढविण्याचा सपाटा लावला आहे. सोनहिरा परिसरात जिल्हा लाॅकडाऊनच्या आधीच पाच दिवसांपासून लाॅकडाऊन चालू आहे. त्यामुळे गाेरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. पावसाळ्यापूर्वी लागवडी घालून ऊस कुळवायचा असतो. मात्र, कृषी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्याची कामे खोळंबली आहेत, तसेच शेती पुरक दुकाने हार्डवेअर, पशुखाद्य विक्री, अवजारांची दुकाने बंद असल्याने शेती व शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. शेतीची मेहनत घात बघून करावी लागते. यामुळे शेतीपूरक व्यवसायांची दुकाने खुली करणे गरजेचे आहे.