शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

जिल्हाधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी--लेटलतिफांना बसणार चाप :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत. कारण, दहा तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ...

ठळक मुद्दे सर्व तहसील कार्यालयांमध्येही अंमलबजावणी होणारअधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत. कारण, दहा तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, नागरिकांना गतिमान प्रशासन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यात येणार आहे.

कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा कर्मचारी, अधिकारी कार्यालयात दिसत नाहीत. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या दांड्या मारण्याला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांना येताना आणि जाताना हजेरी द्यावी लागणार आहे. दौºयावर असेल त्यावेळी बायोमेट्रिक हजेरी यंत्राचा वापर करूनच जायचे आहे. ज्या तहसील कार्यालयात कर्मचारी दौºयावर असेल, तेथील यंत्रावर हजेरीची व्यवस्था केली आहे. या आधुनिक यंत्रामुळे लेटलतिफ अधिकारी, कर्मचाºयांवर निर्बंध बसणार आहेत.जप्त वाळूचे : लिलाव काढणारजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून अवैध वाळूच्या साठ्यांवर कारवाई करून ती जप्त केली आहे. या वाळूचा येत्या आठ दिवसात लिलाव काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून होणाºया अवैध वाळू वाहतुकीविरोधात सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मी एकत्रित मोहीम पुढील महिन्यात राबविणार असल्याचे विजय काळम-पाटील यांनी सांगितले.प्रलंबित फायलींपासून १० कोटींचा महसूलजिल्हाधिकारी कार्यालयात महार वतनाच्या एक हजार फायली प्रलंबित असून त्या निकाली काढण्यासारख्या आहेत. या फायलींचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिल्या आहेत. या फायली निकाली काढल्यामुळे नागरिकांची तर गैरसोय दूर होणार आहेच, शिवाय राज्य शासनाला जिल्ह्यातून दहा कोटींचा महसूल मिळण्यास मदत होणार आहे. उर्वरित आठ विभागांच्या प्रलंबित फायलीही येत्या महिन्याभरात निकाली काढणार असल्याचेही विजय काळम-पाटील यांनी सांगितले.भेसळ करणाºयांवर कठोर कारवाईदिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर तेल, खवा अशा पदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणात भेसळ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने जिल्ह्यातील दुकाने आणि उत्पादन होणाºया ठिकाणांची तपासणी करून अहवाल देण्याची सूचना दिली आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास अचानक तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी सांगितले.