शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जिल्ह्यातील ६५ हजार कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद राहणार असल्याने ...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद राहणार असल्याने गरजूंची अडचण होणार आहे. यामुळे राज्य शासनाने प्रथमच दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे.

पुढील पंधरा दिवस सर्वत्र कडक निर्बंध असल्याने मिळणारे पाच किलो धान्य लाभार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. जिल्हा प्रशासनाला योजनेच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.

चौकट -

लाभार्थ्यांना मिळणार गहू, तांदूळ

राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दिलासा दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अभियानात आता दुर्बल घटकांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले होते. आता राज्य शासनाने दिलासा देत निर्बंध लागू योजनाही लागू केल्याने जिल्ह्यातील ६५ हजार कुटुंबांची सोय झाली आहे.

कोट-

काेरोनामुळे अगोदरच हातचे काम गेले आहे. घरात बसून रोजच्या चूल पेटविण्याची चिंता असते. मोफत धान्य मिळणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

भागिरथी शिंदे

कोट-

पुढील पंधरा दिवस काम बंद आहे. त्यामुळे अगोदरच चिंता होती. शेतातील कामेही आता कमी झाली आहेत. त्यामुळे या योजनाचा आम्हाला फायदा होईल.

सीताराम खोत

कोट

गेल्या वर्षापासून अडचणी सुरूच आहेत. त्यात अजूनही काम सुरू नाहीत. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आम्हाला मदत कोण करणार? आताची धान्याची मदत होत असली तरी ती सुरूच ठेवावी.

राजाराम जाधव

चौकट

तालुकानिहाय लाभार्थी कुटुंबांची संख्या

सांगली १३३८३

मिरज ११२७४

जत ४१०८

कवठेमहांकाळ १४७६

आटपाडी ८३३४

तासगाव २२५४

खानापूर ५०७९

कडेगाव ३१३४

पलूस ३६२

वाळवा ६८१९

शिराळा ८७०५

एकूण ६४९२८