शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कडक लॉकडाऊनमध्येही ५० टक्के बसेस सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध ...

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध मार्गावर दर दोन तासाला एक बस सोडण्यात येणार आहे. या बसेस केवळ रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी राहतील, असे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी सांगितले.

एसटीच्या सांगली विभागातील दहा आगारातून रोज ४०३ बसेसच्या फेऱ्या होत होत्या. शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. अत्यावशक गोष्टी वगळून बाहेर पडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या दोन दिवसांत ग्रामीण भागातून औषधोपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व्हावी, म्हणून दहा आगारांतून ४६ बसेस सोडण्यात येणार आहेत. विटा, जत, आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस आदी मार्गावर दर दोन तासाला बसेस सोडण्याचे नियोजन आहे, असेही वाघाटे यांनी सांगितले.

चौकट

हॉटेल बंद असल्यामुळे चालक, वाहकांची जेवणाची गैरसोय

राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे मार्गावर बसेस घेऊन जाणाऱ्या चालक, वाहकांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. याबद्दल चालक, वाहकांनी एसटी कामगार सेनेचे विलास यादव यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या चालक, वाहकांची गैरसोय टाळण्यासाठी बस घेऊन जाणाऱ्यांनाच पुन्हा परत आणण्यासाठी परवानगी द्यावी, म्हणजे त्यांच्या जेवणा, राहण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी केली.